चाणक्यनीती

25 Jul 2025 16:07:35
 
 

saint 
वाच्यार्थ: कुलमर्यादेसाठी/ प्रतिष्ठेसाठी एका व्य्नतीचा, संपूर्ण गावाच्या कल्याणासाठी एका कुळाचा, देशहितासाठी एका गावाचा आणि आत्माेन्नतीसाठी पृथ्वीचा त्याग करावा.
 
भावार्थ : प्रसंगानुसार त्यागाचे स्वरूप ठरवावे.
 
1. कूळ - कूळ किंवा घराणे म्हणजे अनेक आप्तांचा समूह. यात जर एखादी व्य्नती ‘कुळबुडवी’ म्हणजे कुळाची प्रतिष्ठा घालविणारी असेल किंवा तिच्यामुळे कूळनाश संभवणार असेल, तर त्या व्य्नतीचा ‘अवश्य त्याग करावा.’
Powered By Sangraha 9.0