चाणक्यनीती

12 Dec 2025 23:07:55
 


saint
 
वाच्यार्थ : संसर्गजन्य राेग, युद्ध, भयंकर दुष्काळ, दुराचरणी लाेकांशी संपर्क अशा विपत्ती आल्यास जाे त्यापासून दूर पळून जाताे, ताेच जिवंत राहताे.
 
भावार्थ : काही गाेष्टींमुळे मृत्यू हा अटळ असताे.
 
1. उपसर्ग - काही राेग संसर्गजन्य असतात.उदा. महाराेग, प्लेग इ. अशा प्रकारच्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास त्याची लागण आपल्यालाही हाेते आणि मृत्यू संभवताे. अशावेळी उपसर्ग (खपषशलींळेप) हाेणार नाही याची काळजी घ्यावी.
Powered By Sangraha 9.0