शीतपेय हेसुद्धा दारूइतकेच आपल्या शरीराला घातक आहे.
सगळ्यात जास्त उष्मांक किंवा कॅलरीज शीतपेयामुळे मिळतात ज्याची शरीराला गरज नसते.
हे उष्मांक किंवा कॅलरीज शरीराला पाेषण देत नाही.
पाेट भरण्याचा भास हाेताे, भूक मरते, पचनसंस्थेचे कायमस्वरूपी नुकसान हाेते. फॅट वाढतात.
वजन वाढत जाते, दात हळूहळू विरघळत जातात.
रक्तातूनही कॅल्शियम कमी हाेते.मग हळूहळू मानसिक संतुलनही बिघडत जाते. कारण कॅल्शियमची कमी पाठीच्या मणक्यातूनच भरून काढली जाते.
त्यातून अतिरिक्त साखर पाेटात जाते. रक्ताची पातळी खालीवर हाेते. लहान मुलांनाही यामुळे हायपाेग्लायसेमिया नावाचा राेग हाेताे. हे दिले नाही तर मुले चिडचिड करतात, ते अॅडिक्ट हाेतात.
त्यामुळे शीतपेयाची बाटली म्हणजे आपल्यासाठी विषाची बाटली असते.